शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अवकाळी पावसाचा तडाखा; लग्न समारंभात उडाली दानादान, पिकांचे अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 19:21 IST

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान

करमाड/छत्रपती संभाजीनगर: आज संध्याकाळी करमाड, शेंद्रा परिसरात व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पूर्व परिसरातील जवळपास सर्वच भागात ३० मिनिट अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांमधील काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरबरा यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आशा फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय आंब्याचा मोहर देखील गळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शहराला देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने नागरिकांना तारांबळ उडाली.

लग्न समारंभात उडली दानादानआज शुभ मुहूर्त असल्याने अनेक मंगल कार्यालय विवासाठी बुक होते. संध्याकाळी लग्नाचे तिथी असल्याने अनेक गावात देखील लग्न समारंभ आयोजित केलेले होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे जय्यत तयारी असलेल्या लग्न समारंभात दाणादाण उडाली. अन्नदानाचा खर्च यामुळे वाया गेला. पार्किंगसाठी ज्यांनी शेतात व्यवस्था केली होती त्या ठिकाणी लावलेल्या गाड्या चिखलामुळे बाहेर काढताना वाहनधारकांना त्रास झाला.

छत्रपती संभाजीनगरातही पाऊस आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील वातावरण बदलले. जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जलधारा शहर व परिसरात बसल्या. ऊन सावल्यांचा खेळ असे काही चित्र वातावरणात होते. दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान घामाच्या धारा आणि सायंकाळी जलधारा असा हवामानातील बदल शहरवासीयांनी अनुभवला.

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र