शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

लहरी निसर्ग! जूनमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत चारच दिवस पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:15 IST

लहरी निसर्गाचा पेरण्यावर मोठा परिणाम; मे महिन्यात सरासरी १५ दिवस पाऊस

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जून महिन्यातील पूर्वार्धातील १५ पैकी चार दिवस पावसाने हजेरी लावली. ११ दिवस कोरडे गेले आहेत. याचा परिणाम पेरण्यांवर होतो आहे.

जूनच्या तुलनेत मे महिन्यात मात्र अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीच पाणी केले. ३१ पैकी सरासरी १५ दिवस पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. १४ मि.मी. पाऊस मे महिन्यात होणे अपेक्षित असताना १५० मि.मी. पाऊस झाला. १०८३ टक्के इतका हा पाऊस असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मागील वर्षी म्हणजेच १५ जून २०२४ पर्यंत ११९ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली होती. यंदा ११.३ मि.मी.पाऊस १५ जूनपर्यंत झाला आहे. ९० टक्के पावसाची तूट आहे. ५८१.७ मि.मी. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान आहे.

दरम्यान, रविवारी शहर व परिसरात ४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.१ अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रता ९५ टक्के होती.मे महिन्यात सुमारे १५ दिवस पाऊस बरसला. जिल्ह्यात १५० मि.मी. पावसाची नोंद झाली. साधारणत: १५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात अपेक्षित असतो. मे महिन्यातील अवकाळी पावसानंतर जून महिन्यात नियमित पावसाळा लागूनही पाऊस होत नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर परिणाम झाला आहे.

१५ जूनपर्यंत पावसाचे दिवस...१५ जून : ४.४ मि.मी.१३ जून : ५.८ मि.मी.१२ जून : १८ मि.मी.५ जून : ३.७ मि.मी.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र