शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोन लाख ३५ हजार शेतकऱ्यांना मिळाला कर्जमुक्तीचा लाभ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:02 IST

कर्जवाटपासंबंधी माहिती देताना ते म्हणाले, खरीप पीक कर्जवाटपात औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर असून, एकूण ११४ टक्के कर्जवाटप ...

कर्जवाटपासंबंधी माहिती देताना ते म्हणाले, खरीप पीक कर्जवाटपात औरंगाबाद जिल्हा मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर असून, एकूण ११४ टक्के कर्जवाटप करण्यात आलेले आहे. २०२०-२१चे औरंगाबाद जिल्ह्याचे खरीप पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ११९७ कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात १३६० कोटी रुपये इतके कर्जवाटप करण्यात आले व त्याचा लाभ २ लाख ६२ हजार ४७१ शेतकऱ्यांना झाला.

रब्बी कर्जवाटपातही २९९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना ५२० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. ही टक्केवारी १७४ टक्के इतकी आहे. ६८ हजार ८२४ शेतकऱ्यांना हे कर्जवाटप करण्यात आले. खरीप आणि रब्बी कर्जवाटपाचे २०२-२१ चे एकूण उद्दिष्ट चौदाशे ९६ कोटी रुपयांचे होते. प्रत्यक्षात १८८० कोटी रुपये म्हणजे १२० टक्के कर्जवाटप करण्यात आले. व त्याचा तीन लाख ३१ हजार २९५ शेतकऱ्यांना लाभ झाला, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली. त्यांनी आणखी सांगितले की, २०२१- २२चे खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १२९३ कोटींचे असून, आतापर्यंत ३९,० १७ शेतकऱ्यांना १५९ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. ही टक्केवारी १२.५ इतकी आहे. ७० टक्के शेतकऱ्यांना अद्याप कर्जवाटप व्हावयाचे आहे.