शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हाकेचे अंतर अन डोळ्याने दिसणारे घर गाठण्यासाठी दोन कि.मी. फेरा

By साहेबराव हिवराळे | Updated: July 1, 2023 20:38 IST

एक दिवस एक वसाहत: काखेत कळसा अन् गावाला वळसा ...! दत्तनगरी, सदाशिवनगर, त्रिमूर्तीनगर, व्यंकटेशनगर, अंजनीनगरवासीयांची व्यथा

छत्रपती संभाजीनगर : देवळाईतील माउलीनगर मागील गट ९०,९२,९४,९६ मागील दत्तनगरी, सदाशिवनगर, त्रिमूर्तीनगर, व्यंकटेशनगर, अंजनीनगरातून शहरात येणारे रस्तेच विकासकांनी बंद केल्याने अगदी घराजवळ असूनही नागरिकांना दोन किलोमीटरचा फेरा मारून नाईकनगरमार्गे घर गाठावे लागते.

या परिसरात अंदाजे १० डॉक्टर, २० वकील, काॅर्पोरेट सेक्टरमधील अधिकारी, सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, परिचारिका, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राहतात. येथील रहिवासी मनपाकडे कर अदा करतात, तरीदेखील त्यांना मनपा मूलभूत प्रश्नांसाठी वेठीस धरताना दिसत आहे. कारण ही मंडळी ऑनलाइन तक्रारीही करू शकतात. पण आता कंटाळलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

... अन्यथा आंदोलनकाही रस्ते बनले; परंतु इतर सुविधा तर रेंगाळलेल्याच आहेत. रस्ते मोकळे करावेत अन्यथा आंदोलन करावे लागेल.- हेमा पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा

ज्येष्ठांना अधिक त्रास..भिंतीपलीकडचे सर्व काही दिसते मात्र भिंत ओलांडून जाणे शक्य नाही. तातडीच्या गंभीर प्रसंगीही दूरवरून घर गाठावे लागते.- शरद देशपांडे (ज्येष्ठ नागरिक)

घाण पाण्यातून नाइलाजाने जावे लागते...ड्रेनेजलाइन व पाण्याचीही लाइन टाकण्यात आलेली नाही. सेफ्टी टँक ओव्हरफ्लो होऊन ते पाणी रस्त्यावर वाहते. त्यावेळी घाण पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. याविषयी ना मनपा लक्ष देते ना कुणी पदाधिकारी. प्रश्न मांडावेत कुणाकडे, असा सवाल आहे.-प्रल्हाद बावस्कर, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका