शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

दोन जिल्ह्याच्या वादातून शेतकऱ्यांना भूसंपादनाचे धनादेश मिळण्यास लागली २१ वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 18:59 IST

शेतकऱ्यांना मोबदला कुणी द्यायचा, यावरुन जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या वादात २१ वर्षे उलटून गेले.

ठळक मुद्दे२१ वर्षांनंतर मिळाले धनादेश भाकरवाडीतील शेतकरी आनंदी 

लाडसावंगी (औरंगाबाद ) : परिसरात १९९८ मध्ये कऱ्हाडी नदीवर बाबूवाडी मध्यम प्रकल्प झाला होता. परंतु त्या धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नव्हता, तो लाडसावंगी येथे सोमवारी वाटप करण्यात आला. धनादेश मिळाल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत.

२००४ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. या धरणाची पाळू लाडसावंगी (ता. औरंगाबाद) क्षेत्रात आहे व पाणी साठवण जालना जिल्ह्यातील भाकरवाडी (ता. बदनापूर) येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर झाले. हे धरण औरंगाबाद जि.प.ने बांधले, पण यात जालना जिल्ह्यातील भाकरवाडीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. यामुळे शेतकऱ्यांना मोबदला कुणी द्यायचा, यावरुन जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या वादात २१ वर्षे उलटून गेले. यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी हा वाद मिटवून भाकरवाडी येथील शेतकऱ्यांना लाडसावंगी येथे धनादेश वाटप केले.

यावेळी औरंगाबाद जि.प.चे मुख्य कार्यकारी आधिकारी पवनीत कौर, सभापती राधाकिसन पठाडे, सरपंच सुदाम पवार, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घुगे, नामदेव तिडके, रामबाबा शेळके, नामदेव तिडके, जब्बार खान, स्मिता जैन, अनिल शेजूळ, शफिक बागवान व शेतकरी हजर होते.

टॅग्स :DamधरणMONEYपैसाFarmerशेतकरी