शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यात दासबोध लिहून काढला

By admin | Updated: August 6, 2014 02:15 IST

जालना : समर्थ दासबोध हा समग्र ग्रंथ तीन महिन्यात लिहून काढल्याबद्दल जालना येथील अशोकराव कृष्णराव देशमुख यांचा श्री समर्थ विद्यापीठ शिवथरच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.

जालना : समर्थ दासबोध हा समग्र ग्रंथ तीन महिन्यात लिहून काढल्याबद्दल जालना येथील अशोकराव कृष्णराव देशमुख यांचा श्री समर्थ विद्यापीठ शिवथरच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.श्री समर्थसेवा मंडळ सज्जनगड संचलित श्री समर्थ विद्यापीठातर्फे समर्थबोध या विषयावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले हेते. तीत वृंदावन कॉलनीतील रहिवाशी सेवानिवृत्त अभियंता अशोकराव देशमुख यांनी सहभाग घेतला होता. सन २०१३-१४ मध्ये सदर परीक्षा घेण्यात आली होती. २७ जुलै रोजी देशमुख यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. देशमुख यांनी यापूर्वी ज्ञानेश्वरी व गीता या ग्रंथाचे स्वत: लिखाण केलेले आहे. समर्थ रामदासस्वामी यांचेवरील नि:स्सीम श्रध्देपोटी व प्रल्हाद महाराज यांच्या प्रेरणेने ग्रंथ लिहिण्याचे धैर्य मिळाले, त्यात जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला आहे व सर्व विषयाचे चिंतनही करण्यात आलेले आहे. याकामी राजेंद्र देशमुख, पत्नी स्नेहलता देशमुख, नंदा देशमुख यांचे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)