शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सातारा-देवळाईत हजारो सदनिका कराविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 15:54 IST

ज्या मालमत्तांना कर लावून घ्यावयाचा आहे त्यांच्या मालमत्तांना अद्याप कर आकारलेला नाही.

औरंगाबाद : महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी सोमवारपासून मोहीम हाती घेतली आहे; परंतु ज्या मालमत्तांना कर लावून घ्यावयाचा आहे त्यांच्या मालमत्तांना अद्याप कर आकारलेला नाही. अशा मालमत्तांची कर वसुली करणार कशी, असा सवाल  उपस्थित केला जात आहे. 

मालमत्तेला कर लावून घ्यावा म्हणून महापालिकेने मोहीम राबविली असली तरी एका सदनिकेचा दुसरा, तिसरा व्यवहार झाला आहे. त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी ठराविक कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना चकरा माराव्या लागत आहेत. ज्यांना महापालिकेच्या पथकाने सर्व्हे करून नोटिसा पाठविल्या आहेत असे सदनिकाधारक मनपा वॉर्ड कार्यालयात जाऊन कराचा भरणा करीत आहेत; परंतु ज्यांच्या मालमत्तांची मनपाकडे नोंदच नाही, सरदार इन्क्लेव्हसह इतर इमारतींना रो-हाऊसची बहुतांश घरांना मालमत्ता कर आकारण्यात आलेला नाही.  

स्वतंत्र यंत्रणेद्वारे कर लावापरिसरातील प्रत्येक नागरिकाला मालमत्ता कर लावून मिळावा त्यासाठी मनपाने स्वतंत्र शिबीर घेण्याची गरज आहे. काही नागरिकांनी फक्त गुंतवणूक म्हणून फ्लॅट, घर, रो हाऊस घेतले असले तरी त्या इमारतीला मालमत्ता कर आकरलेलाच नाही. 

टॅग्स :TaxकरAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSatara areaसातारा परिसर