शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

मराठवाडा तहानला; २५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 11:59 IST

विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे.

ठळक मुद्देटँकरचा आकडा १५०० च्या दिशेने १८५० विहिरींचे पाण्यासाठी अधिग्रहण

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कधी नव्हे एवढे टँकर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस विभागात सुरू असून, १३८७ टँकरने आठ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. येणाऱ्या आठ दिवसांत १५०० च्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार ५८ गावांत, ३४१ वाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे. 

विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १२ लाख ५६ हजार ८७० नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. ३९९ विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात ६ लाख २८ हजार ६१ नागरिकांना  टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ६०२ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार ६२१ गावांना टँकरने पाणी दिले जात आहे. ३०१ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. सध्या १३२४ टँकर खाजगी कंत्राटदार संस्थांचे असून, उर्वरित ६३ टँकर शासकीय आहेत. मोठ्या प्रमाणात टँकर लॉबीवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागते आहे. परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी आगामी काळात ती वाढण्याची शक्यता आहे. 

विभागातील गावनिहाय सुरू असलेले टँकर व अधिग्रहित विहिरी : 

जिल्हा        लोकसंख्या                   गावे/वाड्या          टँकर    विहिरींचे अधिग्रहणऔरंगाबाद    १२ लाख ५६ हजार         ७०९                      ७०७           ३९९जालना         ३ लाख ८५ हजार           १८३                      २१९          ३०१परभणी        ७ हजार ४३८                    ०३                         ०३           ६२    हिंगोली        १८ हजार ७८९                  ०७                         ११           ३९    नांदेड           ३९ हजार ९२६                  २५                         १८          १७बीड              ६ लाख २८ हजार            ४२६                       ३९६          ६०२लातूर              १० हजार ४४०               ०३                          ०२          १२७उस्मानाबाद    ६२ हजार २३                 २३                           ३१          ३०३    एकूण        अंदाजे २५ लाख         १३९९                     १३८७          १८५० 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाईWaterपाणी