शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

'गावात पाणी नाही म्हणून इथे जेवण केल, आता पाणी द्या' परभणीकरांचे गोदावरी महामंडळात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 6:00 PM

दुष्काळात पाणी मिळणार नाही तर तुमचे नियोजन काय कामाचे असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला

औरंगाबाद : अखिल भारतीय किसान सभाच्या परभणीतील जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीचे ७ ते ८ कार्यकर्ते सकाळी ११ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ.प्रा.कोहिरकर यांना जवाब विचारण्यासाठी आले. कार्यकर्त्यांनी आपल्याकडील दशम्या काढून त्या कोहिरकरांच्या टेबलावर ठेवल्या व खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर संघर्ष समितीचे विलास बाबर म्हणाले की, 'गावात पाणी नाही म्हणून आम्ही येथे जेवण केले, आता पाणी द्या'. लगेच शिपायाने पाण्याच्या बाटल्या आणून दिल्या. 

पाणी पिल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी कोहिरकर यांच्यावर प्रश्नांचा भिडमार केला. दुष्काळात ग्रामीण जनतेला व जनावराला पाणी मिळत नसेल तर जनेतेन व पशुपालकांनी काय करावे. १६ मे २०१६ रोजी धरणात ५५१ दलघमी पाणीसाठा होता. १६ मे २०१९ रोजी ६२५ दलघमी पाणीसाठी आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण धरणातील पाणी परभणीला द्या असे आम्ही म्हणत नाही. तर त्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात पाणी द्या, दुष्काळात पाणी मिळणार नाही तर तुमचे नियोजन काय कामाचे असा संतप्त सवाल आंदोलकांनी यावेळी केला. सकारात्मक अहवाल पाठवून पावसाळ्यापूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडा नसता पुन्हा आंदोलन करु असे म्हणत कार्यकर्ते कॅबीनमधून बाहेर पडले.

टॅग्स :WaterपाणीagitationआंदोलनparabhaniपरभणीState Governmentराज्य सरकार