शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पाऊस ठरला काळ ! पुरात मजुरांची बैलगाडी उलटली, दोघींचे मृतदेह सापडले, मुलगी गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 18:52 IST

कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस; ओढ्यातून जाताना वेगात वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली.

कन्नड (औरंगाबाद) - तालुक्यात शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. कुठे कुठे मुसळधार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. नांदगाव तालुक्यातील जातेगाव शिवारात जोरदार पाऊस पडल्याने ओढ्याला आलेल्या पुरात आडगाव ( जे ) येथील महिलेसह दोन मुली वाहून गेल्या. यातील दोघींचे मृतदेह सापडले असुन तिसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

सुखलाल बहिरव यांच्या जातेगाव शिवारातील शेतात कपाशीची लागवड करण्यासाठी महिला, मुली व पुरुष मिळून ८ जण गेले होते. मात्र ढगफुटी सद्दष्य पाऊस पडल्याने लागवडीचे काम थांबविण्यात आले. त्यानंतर सर्वजण बैलगाडीत बसून घरी परतत होते. ओढ्यातून जाताना वेगात वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली. पाचजण कसेबसे वाचले मात्र मीना दिलीप बहिरव (५०), साक्षी अनिल सोनवणे ( १६) व पुजा दिनकर सोनवणे ( १२ ) या पुरात वाहून गेल्या. 

दरम्यान, मीना बहिरव आणि साक्षी सोनवणे या दोघींचे मृतदेह घटनास्थळापासून १ किमीच्या अंतरात सापडले आहे. तर पूजाचा शोध सुरु असल्याची माहिती शिवाजीराव गायकवाड यांनी दिली. गाडी हाकणारा विकास बहिरव ( २८ ) हा जखमी असून त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची कृउबा समितीचे माजी उपसभापती गणेश शिंदे यांनी दिली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूfloodपूरAurangabadऔरंगाबाद