शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या वितरणासाठी टास्क फोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:43 IST

शहरात पाण्याची वितरण व्यवस्था भविष्यात चांगली असावी यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व उपअभियंत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेतील वितरण व्यवस्था बळकट व्हावी यासाठी सोमवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी चार अधिकाऱ्यांच्या टास्क फाेर्सची स्थापना केली. प्रत्येक अधिकाऱ्याला कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत २७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय. अंतिम टप्प्यातील कामे करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महापालिका, नॅशनल हायवे, ग्रामीण पोलिस, महावितरण, आदी शासकीय कार्यालयांमार्फत अडचणी सोडविण्यात येत आहेत. योजनेच्या पहिला टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत तरी पूर्ण व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, वाढीव पाणी मिळाले तरच शहराला मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

अधिकाऱ्यांवर स्वतंत्र जबाबदारीशहरात पाण्याची वितरण व्यवस्था भविष्यात चांगली असावी यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या सर्व उपअभियंत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या (पाणी उपसा केंद्र) कामासाठी दक्षता विभागाचे प्रमुख एम. बी. काझी यांची नियुक्ती केली. नक्षत्रवाडी येथील एमबीआर (संतुलित जलकुंभ) साठी विशेष कार्य अधिकारी के. एम. फालक यांना जबाबदारी दिली. पाणी योजनेच्या एकूण वितरणाच्या कामासाठी अतिरिक्त शहर अभियंता ए. बी. देशमुख यांची नियुक्ती केली आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका