शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज, यथार्थ यांना सुवर्ण, स्पर्श जाधवला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:21 AM

नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १0 वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात यांनी सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राला विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. औरंगाबादच्याच स्पर्श जाधव, कनक पाटील यांनी रौप्य, आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जान्हवी नवपुते यांनी कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला.

औरंगाबाद : नाशिक येथे नुकत्याच झालेल्या १0 वर्षांखालील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या स्वराज डोंगरे, यथार्थ थोरात यांनी सुवर्णपदक जिंकताना महाराष्ट्राला विजेतेपद जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. औरंगाबादच्याच स्पर्श जाधव, कनक पाटील यांनी रौप्य, आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जान्हवी नवपुते यांनी कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला.औरंगाबादचा उदयोन्मुख प्रतिभवान खेळाडू असणाऱ्या स्वराज डोंगरेने फॉईलमध्ये, तर यथार्थ थोरात याने सेबर प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. स्पर्श जाधवने सेबर, कनक पाटीलने फॉईल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. आस्था छाबडा, यथार्थ कुलकर्णी, पार्थ आहेर, अनुश्री काटेकर व जानव्ही नवपुते यांनी आपापल्या गटात कास्यपदके जिंकली. विशेष म्हणजे स्वराज डोंगरे याने सर्वसाधारण विजेतेपदासाठीच्या निर्णायक लढतीत उत्तर प्रदेशच्या खेळाडूचा ५-0 असा धुव्वा उडवत महाराष्ट्राच्या अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीबद्दल राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.