शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

तब्येत सांभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : राज्यात आता जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थांबला असून, अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम ...

औरंगाबाद : राज्यात आता जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थांबला असून, अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

आकडेवारी काय सांगते

महिना...........,अपेक्षित पाऊस.......... झालेला पाऊस.... किमान तापमान...... कमाल तापमान

जून................३२० मि.मी.................४६५ मि.मी.........२२ सेल्शिअस.............३३

जुलै................१८६ मि.मी. ........... २६५ मि.मी. ..२१.३...........................३०.३

ऑगस्ट ......१६२ मि.मी.................१२१ मि.मी.........२१.९................३०.५

............................................................................

ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस

ऑगस्टमध्ये मराठवाड्यात पाऊस कमीच असतो. औरंगाबाद जिल्ह्यात २०१९ साली या महिन्यात सरासरी ८४ टक्के पाऊस पडला, तर २०२० मध्ये ८९ टक्के पाऊस पडला. २०२१ च्या ऑगस्टमध्ये आतापर्यंत ७५ टक्के पाऊस पडला आहे. २ ऑगस्टपासून पाऊस थांबला होता. तो पुन्हा १७ ऑगस्टपासून सुरू झाला. २१ ऑगस्टपासून पुन्हा पाऊस थांबला आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये पाऊस बऱ्यापैकी खंड घेतोच.

......................................................................................................

कोठे किती पाणीसाठा... औरंगाबाद जिल्ह्याची आकडेवारी,

प्रकल्प........ संख्या.......... पाणीसाठा

लघु प्रकल्प...९६............ २० टक्के

मध्यम प्रकल्प...१६.......२१ टक्के

मोठे प्रकल्प....१.........४१ टक्के

..............................................................

वातावरण बदलले, काळजी घ्या

वातावरण बदलल्यामुळे आणि तापमान वाढल्याने आजारही बळावत आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये ताप येणे, सर्दी - खोकला होणे व तो छातीत उतरणे, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, हे प्रकार वाढले आहेत. दररोज माझ्या ओपीडीत येणाऱ्या २५ लहान मुलांपैकी २० मुुले या आजाराने त्रस्त असलेली आढळून येत आहेत. रात्री खोकला येणे, घशात खरखर वाढणे ही लक्षणे पण आहेत. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांमध्येसुद्धा वातावरण बदलल्यामुळे सर्दी- ताप यासारखे आजार वाढलेले आहेत. हा फ्लूचा न्यूमोनियासारखा व्हायरस आहे. आजूबाजूला ज्यांना कुणाला सर्दी - ताप असेल त्यांच्यापासून दूर राहणे, लहान मुलांना ताप आल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेणे आवश्यक आहे.

-डॉ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ, औरंगाबाद