शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
2
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
3
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
4
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
5
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
7
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
8
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
9
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
10
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
11
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
12
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
13
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
14
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
15
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
16
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
17
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
18
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
19
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
20
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?

तब्येत सांभाळा, पाऊस थांबला, उन्हाचा चटकादेखील वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद : राज्यात आता जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थांबला असून, अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम ...

औरंगाबाद : राज्यात आता जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस थांबला असून, अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

आकडेवारी काय सांगते

महिना...........,अपेक्षित पाऊस.......... झालेला पाऊस.... किमान तापमान...... कमाल तापमान

जून................३२० मि.मी.................४६५ मि.मी.........२२ सेल्शिअस.............३३

जुलै................१८६ मि.मी. ........... २६५ मि.मी. ..२१.३...........................३०.३

ऑगस्ट ......१६२ मि.मी.................१२१ मि.मी.........२१.९................३०.५

............................................................................

ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस

ऑगस्टमध्ये मराठवाड्यात पाऊस कमीच असतो. औरंगाबाद जिल्ह्यात २०१९ साली या महिन्यात सरासरी ८४ टक्के पाऊस पडला, तर २०२० मध्ये ८९ टक्के पाऊस पडला. २०२१ च्या ऑगस्टमध्ये आतापर्यंत ७५ टक्के पाऊस पडला आहे. २ ऑगस्टपासून पाऊस थांबला होता. तो पुन्हा १७ ऑगस्टपासून सुरू झाला. २१ ऑगस्टपासून पुन्हा पाऊस थांबला आहे. दरवर्षी ऑगस्टमध्ये पाऊस बऱ्यापैकी खंड घेतोच.

......................................................................................................

कोठे किती पाणीसाठा... औरंगाबाद जिल्ह्याची आकडेवारी,

प्रकल्प........ संख्या.......... पाणीसाठा

लघु प्रकल्प...९६............ २० टक्के

मध्यम प्रकल्प...१६.......२१ टक्के

मोठे प्रकल्प....१.........४१ टक्के

..............................................................

वातावरण बदलले, काळजी घ्या

वातावरण बदलल्यामुळे आणि तापमान वाढल्याने आजारही बळावत आहेत. विशेषत: लहान मुलांमध्ये ताप येणे, सर्दी - खोकला होणे व तो छातीत उतरणे, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, हे प्रकार वाढले आहेत. दररोज माझ्या ओपीडीत येणाऱ्या २५ लहान मुलांपैकी २० मुुले या आजाराने त्रस्त असलेली आढळून येत आहेत. रात्री खोकला येणे, घशात खरखर वाढणे ही लक्षणे पण आहेत. लहान मुलांप्रमाणेच मोठ्यांमध्येसुद्धा वातावरण बदलल्यामुळे सर्दी- ताप यासारखे आजार वाढलेले आहेत. हा फ्लूचा न्यूमोनियासारखा व्हायरस आहे. आजूबाजूला ज्यांना कुणाला सर्दी - ताप असेल त्यांच्यापासून दूर राहणे, लहान मुलांना ताप आल्यास अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेणे आवश्यक आहे.

-डॉ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ, औरंगाबाद