शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन नव्हे एक पूल उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:19 IST

खाम नदी किनाऱ्यावरून शहरात प्रवेश करण्यासाठी ४०० वर्षांपूर्वी बांधलेले महेमूद गेट, मकाई गेट आणि बारापुल्ला गेटच्या दोन्ही बाजूने पूल बांधून वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे. त्यातील बारापुल्ला गेट येथे भूसंपादन किंवा इतर त्रासदायक बाबी नाहीत. त्यामुळे तेथील काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खाम नदी किनाऱ्यावरून शहरात प्रवेश करण्यासाठी ४०० वर्षांपूर्वी बांधलेले महेमूद गेट, मकाई गेट आणि बारापुल्ला गेटच्या दोन्ही बाजूने पूल बांधून वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे. त्यातील बारापुल्ला गेट येथे भूसंपादन किंवा इतर त्रासदायक बाबी नाहीत. त्यामुळे तेथील काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वी तिन्ही पुलांचे काम करण्याची तयारी दर्शविली होती. यादृष्टीने अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठविण्यात आले. राज्य शासनाने तिन्ही पुलांसाठी १२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, हा निधी औरंगाबादपर्यंत कधीच पोहोचला नाही. छावणी, भावसिंगपुरा, संगीता कॉलनी, नंदनवन कॉलनी, विद्यापीठ, बेगमपुरा, मकबरा, हनुमान टेकडी आदी भागांकडे जाण्यासाठी नागरिकांना पाणचक्की येथील महेमूद दरवाजा, घाटी रुग्णालयाच्या उत्तरेकडील मकाई गेट आणि मिलकॉर्नर येथील बारापुुल्ला गेटचा वापर करावा लागतो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या दरवाजांमध्ये वाहतुकीची कोंडी होते. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर हा त्रास सहन करीत आहेत. ४०० वर्षांपूर्वी हे पूल बांधलेले आहेत. या पुलांचे आयुष्य केव्हाच संपल्याचा अहवालही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcivic issueनागरी समस्या