शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसात खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 13:19 IST

जिल्ह्यात एक दिवस जोरदार पाऊस बरसल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसात खंड पडला आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात एक दिवस जोरदार पाऊस बरसल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसात खंड पडला आहे. 

जिल्ह्यात १९ आॅगस्टपर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ७१.८० टक्के पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस औरंगाबाद तालुक्यात झाला. औरंगाबाद तालुक्यात १०६.७६ टक्के, फुलंब्री तालुक्यात ८२.६२ टक्के, पैठण तालुक्यात ६५.९२, सिल्लोड तालुक्यात ६० टक्के, सोयगाव तालुक्यात ६६.२७ टक्के, कन्नड तालुक्यात ६८.८४ टक्के, वैजापूर तालुक्यात ८०.२६ टक्के, गंगापूर तालुक्यात ६५.३२ तर खुलताबाद तालुक्यात ५६.७७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात १६ आॅगस्ट रोजी श्रावणसरींनी १८ तास हजेरी लावली. शहरात १७ जुलै रोजी ४९ मि. मी. पावसाची नोंद झाली. तब्बल महिनाभरानंतर गुरुवारी १२५ मि.मी. पावसाची नोंद झाली. यांनतर पावसाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाठ फिरविली आहे. 

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण