शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

समाधानकारक : कोरोना रूग्णांचा मृत्यूदर अवघा १.२२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 2:11 PM

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमधील मृत्यूचे प्रमाण मागील तीन महिन्यांमध्ये झपाट्याने कमी  झाले असून शहरात जुन् महिन्यात  ५. ९४  टक्के म्हणजेच जवळपास ६ टक्के असलेला मृत्यूदर सप्टेंबर  महिन्यात अवघा १. २२ टक्क्यांवर आला आहे.  महापालिका प्रशासक आस्तिककुमार  पाण्डेय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे. लॉकडाऊननंतर नागरिकांची रेलचेल वाढली. महापालिकेने संशयित रूग्ण शोधणे, त्यांची त्वरित तपासणी करणे आणि पॉझिटिव्ह रूग्णावर  ...

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमधील मृत्यूचे प्रमाण मागील तीन महिन्यांमध्ये झपाट्याने कमी  झाले असून शहरात जुन् महिन्यात  ५. ९४  टक्के म्हणजेच जवळपास ६ टक्के असलेला मृत्यूदर सप्टेंबर  महिन्यात अवघा १. २२ टक्क्यांवर आला आहे.  महापालिका प्रशासक आस्तिककुमार  पाण्डेय आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमाचे हे यश असल्याचे बोलले जात आहे.

लॉकडाऊननंतर नागरिकांची रेलचेल वाढली. महापालिकेने संशयित रूग्ण शोधणे, त्यांची त्वरित तपासणी करणे आणि पॉझिटिव्ह रूग्णावर  युद्धपातळीवर योग्य औषधोपचार करणे, या तीन महत्त्वाच्या बाबींवर सर्वाधिक भर देण्यात आला. आतापर्यंत शहरात तब्बल २ लाख ६० हजार नागरिकांची तपासणी  करण्यात आली आहे. व्यापारी, बाहेरून येणारे प्रवासी, औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगार, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत व्यापक प्रमाणात अत्याधुनिक ॲन्टिजन पद्धतीने तपासणी करण्यात आली. 

रूग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण ७५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. एकीकडे पॉझिटिव्ह रूग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे, तर  दुसरीकडे  एमएचएमएच ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, पॉझिटिव्ह होऊन घरी गेलेले नागरिक  यांच्याशी वारंवार संवाद साधून त्यांना योग्यवेळी वैद्यकीय सहाय्य देण्याचे काम महापालिकेने केले. 

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या अभियानात मृत्यूदर कमी करणे, हा मुख्य उद्देश आहे. औरंगाबाद शहरात यापूर्वी पाच वेळेस सर्वेक्षण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ४०० पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दररोज ७०० ते ८०० पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत औरंगाबाद शहरात सर्वात कमी रूग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा