शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

निराधारांचे वेतन बंद झाल्याच्या अफवेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 13:05 IST

संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. अशातच शुक्रवारी काही निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता यापुढे वेतन मिळणार नाही, अशी  अफवा पसरली आणि गावात एकच गोंधळ उडाला.

सोयगाव : संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सहा महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. अशातच शुक्रवारी काही निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता यापुढे वेतन मिळणार नाही, अशी  अफवा पसरली आणि गावात एकच गोंधळ उडाला.

मात्र 'लोकमत'ने याबाबत शोध घेतला आणि कोरोना संसर्गामुळे निधीअभावी विलंब झाला असून ५,९८० लाभार्थ्यांसाठी २ कोटी ७१ लक्ष ८८५ रुपये इतका निधी प्राप्त होणार असल्याचे जनतेला सांगितले. यानंतरच सायंकाळी उशिरा या अफवांना पूर्णविराम.

संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जात संवर्गनिहाय वेतन वितरीत करण्यात येते. यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या पूर्वीच्या तीन महिन्यांचे निधी प्राप्त झाल्याने सर्वसाधारण संवर्गाच्या  निराधार लाभार्थ्यांना सहा महिन्यांच्या  वेतनापासून प्रलंबित ठेवण्यात आले होते.

सर्वसाधारण संवर्गात सोयगाव तालुक्यात ५,९८० लाभार्थी आहेत. त्यांना पाच महिन्याच्या वेतनापोटी २ कोटी ७१ लक्ष ८८५ इतका निधी प्राप्त झालेला आहे, परंतु बँकेत धनादेश सुपूर्द करण्यात आलेला असून यादीनिहाय हा निधी वर्ग करण्यासाठी बँकांना विलंब होत असल्याचे महसूल विभागाने  सांगितले. पुढील आठवड्यात सर्वच लाभार्थ्यांना वेतन मिळेल, असेही त्यांनी नमुद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी