शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

औरंगाबादेत आंदोलनामुळे आढावा बैैठकीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:24 IST

बी. टी. बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करून शेतकºयांना द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी शेतक-यांनी प्रतीकात्मक फाशी आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देकपाशीच्या नुकसानभरपाईची मागणी : प्रतीकात्मक फाशी घेऊन शेतकऱ्यांनी वेधले अधिका-यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बी. टी. बियाणे कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करून शेतकºयांना द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी शेतक-यांनी प्रतीकात्मक फाशी आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत शेतक-यांनी ठिय्या आंदोलन केल्याने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीचा फज्जा उडाला.फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे यांनी औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांतील कृषी विभागातील विविध योजनांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक बोलावली होती. शहानूरमियाँ दर्गा परिसरातील जिल्हा अधीक्षक, कृषी कार्यालयातील सभागृहात सकाळी ११.३० वाजता बैठकीला सुरुवात झाली. दुपारी १२.३० वाजेदरम्यान जि.प.चे माजी सभापती संतोष जाधव पाटील आपल्या शेतकरी सहकाºयांसह बैठकीच्या ठिकाणी आले व त्यांनी सरकारचा निषेध केला. यात गंगापूर तालुक्यातील संजय चव्हाण व खुलताबाद तालुक्यातील यसगाव येथील अरुण खंडागळे या दोन शेतकºयांनी प्रतीकात्मक फाशी घेतल्याने बैठकीत गोंधळ उडाला. बी. टी. कापूस नुकसानभरपाईसाठी १,८५,४०७ शेतकºयांनी ‘जी’ व ‘एच’ अर्ज भरले. त्यापैकी ९६ हजार शेतकºयांचे अर्ज पुणे येथील कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकाºयांनी दिली. उर्वरित ८९,४०७ शेतकºयांचे अर्ज का पाठविले नाही, असा जवाब संतोष जाधव पाटील यांनी विचारला. त्यावेळी अधिकाºयांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी नुकसानभरपाईचे अर्ज कृषी आयुक्तालयाकडे न पाठविणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. तसेच बोगस बियाणे प्रमाणित करणाºया अधिकाºयांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी लावून धरली. सर्व अर्ज येत्या चार दिवसांत कृषी आयुक्तांकडे पाठविले जातील, असे लेखी आश्वासन पी. एन. पोळके यांनी दिले. यानंतर चार तासांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन शेतकºयांनी मागे घेतले. यावेळी कृषी विभागातील अधिकारी वर्ग हजर होता. आंदोलनामुळे आढावा बैठक गुंडाळावी लागली.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी