शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

कापसाचे १ लाख रुपये कमी देण्यात आले; चूक कळताच व्यापाऱ्याने थेट शेतकऱ्याचे घर गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 14:54 IST

चुकुन कमी दिलेले पैसे व्यापाऱ्याने शेतकऱ्यास घरपोच नेऊन दिले

पिंपळदरी ( औरंगाबाद) : एका शेतकऱ्याला चुकून कापूस व्यापाऱ्याने एक लाख रुपये कमी दिले होते. पाच दिवसांनंतर ही बाब शेतकऱ्याला माहिती पडल्यानंतर त्यांनी व्यापाऱ्याला फोन केला. व्यापाऱ्याने ताळेबंद तपासल्यानंतर चूक लक्षात आली व राहिलेले पैसे घरपोच नेऊन दिले आणि दिलगिरी व्यक्त केली. पैसे मिळाल्याने शेतकऱ्याने सुटकेचा नि:स्वास सोडला.

पिंपळदरी येथील व्यापारी भाऊराव पाटील लोखंडे यांना बाळापूर येथील शेतकरी दुर्गादास निंभोरे यांनी २ लाख ९४ हजार रुपये किमतीचा कापूस दिला होता. सदरील रक्कम व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिली; परंतु शेतकऱ्याने ते पैसे न मोजता तसेच घरी नेऊन ठेवले. चार दिवसानंतर पैशांची ती गड्डी घेऊन ते बँकेत भरण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्यात १ लाख रुपये कमी असल्याचे कळाले. तातडीने त्यांनी व्यापारी भाऊराव पाटलांना फोन केला. याबाबत कळविले. भावराव पाटलांनी तात्काळ आपले ताळेबंद तपासले, तेव्हा सदरील शेतकऱ्याला रक्कम कमी दिली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सदरील राहिलेले पैसे घेऊन शेतकऱ्याचे घर गाठले व ते पैसे परत केले. तसेच नजरचुकीने घडलेल्या या घटनेबद्दल त्यांनी सदरील कुटुंबाकडे दिलगिरी व्यक्त केली.

शेतकरी व्यवहारात इमानदार असतातशेतकरी व्यवहारात अत्यंत इमानदारीने वागतात. आमच्याकडून नजरचुकीने शेतकरी निंभोरे यांना रक्कम कमी दिली गेली. चार ते पाच दिवसांनंतर त्यांचा फोन आला. तेव्हा आम्ही ताळेबंद तपासले तेव्हा शिलकीत रक्कम असल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ ती रक्कम घरपोच नेऊन दिली.-भाऊराव पाटील लोखंडे, व्यापारी

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद