शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

तिसऱ्या दिवशीही पावसाच्या सरी

By admin | Updated: July 5, 2016 00:08 IST

औरंगाबाद : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस पडत होता.

औरंगाबाद : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे तापमानात कमालीची घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. सायंकाळपर्यंत शहरात केवळ ५ मि. मी. पावसाची नोंद झाली.गेल्या तीन दिवसांपासून शहरावर वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभर शहरात रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर आज सोमवारीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजेनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे शहरालगतच्या भागातील रस्ते चिखलमय झाले. शहरातील दैनंदिन जीवनावरही पावसाचा परिणाम दिसून आला. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळपर्यंत केवळ ५ मि. मी. पावसाची नोंद झाली.