शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

सत्ताधार्‍यांची गुत्तेदारी; मनपा कर्जबाजारी

By admin | Updated: May 14, 2014 00:30 IST

विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेच्या आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. चार वर्षांतील उधळपट्टी आणि मर्जीतील कामांवर केलेल्या अनाठायी खर्चामुळे पालिकेची तारांबळ होत आहे.

 विकास राऊत , औरंगाबाद महापालिकेच्या आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. चार वर्षांतील उधळपट्टी आणि मर्जीतील कामांवर केलेल्या अनाठायी खर्चामुळे पालिकेची तारांबळ होत आहे. सत्ताधार्‍यांपैकी काही जणांनी बहुतांश रस्त्यांच्या इतर कामांत पार्टनरशिपमध्ये गुत्तेदारी सुरू केल्यामुळे मनपा कर्जबाजारी होत आहे. खर्चाच्या प्राधान्याला फाटा देऊन स्वत:ची बिले अगोदर मंजूर करून घेतली जातात. लेखा विभाग सत्ताधार्‍यांनी दावणीला बांधून ठेवल्याने विकासकामे ठप्प पडली आहेत. २०० कोटींच्या कर्जापोटी मनपाने तीन वर्षांत ७२ कोटी रुपये व्याज, मुद्दल म्हणून बँकेला भरले आहेत. यापुढेही तशीच अवस्था राहण्याची शक्यता आहे. सत्ताधार्‍यांमधील काही पदाधिकार्‍यांची कंत्राटदारांसोबत असलेली भागीदारी पालिकेला गोत्यात आणू पाहत आहे. मागील पाच वर्षांमध्ये महापालिकेच्या तिजोरीत १०६ ते ४५० कोटी रुपये आले. यातील ८० टक्के निधी पगार, अत्यावश्यक खर्च बोगस कामांवर करण्यात आला. हा अलबेल कारभार थांबविण्याची धमक पाच वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी दाखविली होती. त्यानंतर मनपातील आर्थिक उधळपट्टीला कुणीही लगाम घालू शकलेला नाही. प्रशासनाच्या या बोटचेपे धोरणामुळे शहरातील १५ लाखाहून अधिक नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळत नाहीत. लेखा विभाग दावणीला बांधकाम परवानगीशी निगडित संचिकांना मुदतवाढ दिल्याने दीड कोटींचे नुकसान झाले़ एएमटी शहर बससेवेमध्ये दिलेल्या बनावट धनादेशामुळे मनपाचे आर्थिक नुकसान झाले व बससेवा बंद पडली़ मनपाच्या बँक खात्यावर रक्कम नसताना दणादण धनादेश वाटले़ ते धनादेश बाऊन्स झाले़ चार कर्मचार्‍यांचा पीएफ दरमहा जमा केला नाही़ दोन-दोन महिने पीएफ जमा करण्यास उशीर होतो आहे. चार वर्षांत १५ कोटी रुपयांचे धनादेश बाऊन्स झाल्याचे कळते. वीज मंडळाचा धनादेश बाऊन्स होण्याचे प्रकार घडले. तातडीच्या कामांच्या नावाखाली अनेक कामांवर शिफारस करून पैसा खर्च होतो आहे. वर्षअर्थसंकल्पप्रत्यक्ष जमा आर्थिक तूट २०१०-११३९५ कोटी ५३ लाख २८४ कोटी ४० लाख १०६ कोटी ४० लाख २०११-१२४४८ कोटी २५ लाख२९५ कोटी ६४ लाख१५३ कोटी ८० लाख २०१२-१३७८६ कोटी २० लाख३८० कोटी १५ लाख३०६ कोटी २० लाख २०१३-१४९०० कोटी २४ लाख४५० कोटी ३५ लाख४५० कोटी ३५ लाख २०१४-१५५४९ कोटी ११ लाखआर्थिक वर्ष सुरू आहेआर्थिक वर्ष सुरू आहे