शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

औरंगाबाद ग्रामीणची बायोमेट्रीक पद्धतीने प्रथमच पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 20:18 IST

ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रिक्त ९६ पदासाठी आज सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली.

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने रिक्त ९६ पदासाठी आज सोमवारपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरवात झाली. पोलीस भरतीत डमी उमेदवार बसविण्यास वाव असू नये, यासाठी या भरतीत बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेवर ईन कॅमेरा होत असून २१ व्हिडिओग्राफर प्रत्येक क्षण टिपत आहे.

पोलीस अधीक्षक डॉॅ. आरती सिंह यांनी या भरती प्रक्रियेविषयी माहिती देताना सांगितले की, औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाच्या अस्थापनेसाठी पोलीस शिपायांची २० तर  कारागृह पोलीस शिपायांच्या ७६ अशा एकूण ९६पदासाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. आज पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ४६९ उमेदवारांनी सकाळी साडेपाच वाजता भरतीसाठी हजेरी लावली. उपस्थित उमेदवारांपैकी ३९४ जण मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. 

पोलीस भरती अत्यंत पारदर्शकता ठेवण्यात आल्याचे डॉ.सिंह यांनी सांगितले. ते म्हणाले की, उमेदवारांना मैदानी चाचणी देताना त्यांना मिळणाºया गुणांमध्ये अचुकता असावी आणि डमी उमेदवारांना थारा मिळू नये,यासाठी प्रथमच भरतीसाठी येणाºया उमेदवारांची पडताळणी बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येत आहे. आर.एफ.आय.डी. पद्धतीद्वारे उमेदवारांचा धावण्याचा अचूक वेळ नोंदवून उमेदवारांना अचूक गुण दिले जाणार आहे. आधुनिक यंत्राचा वापर करून संपूर्ण पोलीस भरती ईन कॅमेरा होत आहे. याकरीता मैदानावर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण केले जात आहे. या भरतीदरम्यान उमेदवाराला शंका,आक्षेप असल्यास त्याचे लगेच निरसन वरिष्ठ अधिकारी करतील. या भरतीसाठी ४६ पोलीस अधिकारी आणि २०८पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. 

अमिषाला बळी पडू नकाअधीक्षक डॉ.आरती सिंह म्हणाल्या की, आजपासून सुरू झालेली पोलीस भरती अत्यंत पारदर्शक होत आहे. उमेदवारांनी कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये, तसेच कोणी भरती करून देतो, असे प्रलोभन दाखवून पैशाची मागणी करत असेल किंवा वशिलेबाजीचा प्रयत्न करीत असेल तर त्याबाबतची माहिती तात्काळ आपल्याला द्यावी, अथवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधवा.   

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी