शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

लक्ष द्या ! लस घेतली असेल तरच सरकारी कार्यालयात मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 1:55 PM

corona vaccine: शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांनी किमान कोविड-१९ लसचा पहिला डोस घेतलेला असणे आवश्यक

ठळक मुद्दे१५ नोव्हेंबरपासून होणार अंमलजिल्हाधिकारी, मनपा प्रशासकांचा निर्णय

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान पहिला डाेस घेतलेल्या नागरिकांनाच जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात १५ नोव्हेंबरपासून प्रवेश देण्यात येणार आहे. ( No admission to government office without Corona Vaccine ) 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी हा निर्णय घेतला. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला. शासकीय कार्यालयात येणाऱ्या सर्व अभ्यागतांनी किमान कोविड-१९ लसचा पहिला डोस घेतलेला असणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी चव्हाण, मनपा प्रशासक पांडेय यांनी कळविले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झालेली आहे. लसीकरण मोहीम गतिमान करणे, जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखणे, हा हेतूदेखील यामागे असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी कळविले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद