शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

पाटोद्यात मोर्चेकरी, पोलिसांत जुंपली

By admin | Updated: August 18, 2015 00:10 IST

पाटोदा : दुष्काळ जाहीर करावा, हाताला काम द्यावे, या मागणीसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलीस व मोर्चेकऱ्यांमध्ये वादावादी झाली.

पाटोदा : दुष्काळ जाहीर करावा, हाताला काम द्यावे, या मागणीसाठी सोमवारी उपविभागीय कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान पोलीस व मोर्चेकऱ्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मोर्चेकरी महिलांनी केला तर मोर्चेकऱ्यांनीच अरेरावी केल्याचा पोलिसांचा दावा आहे.विष्णूपंत घोलप, राजाभाऊ देशमु, महादेव नागरगोजे, जयश्री जावळे, सिंधू घोलप, कल्पना सोनटक्के आदींचा मोर्चात सहभाग होता. उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर तहसीलदार विक्रम देशमुख व इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर काही मोर्चेकरी महिला आक्रमक झाल्या. त्यांना रोखताना पोलिसांनी ढकलाढकली केली. त्यानंतर महिला व पोलिसांमध्ये धरपकड झाली. नंतर उपविभागीय कार्यालयासमोर महिलांनी ठिय्या दिला. याबाबत पाटोदा ठाण्याचे निरीक्षक शिरीष हुंबे म्हणाले, महिला तहसीलदारांच्या दालनास कुलूप लावण्याच्या तयारीत होत्या. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानुसार त्यांना रोखले होते. (वार्ताहर)