शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चालकाला मारहाण करून प्रवाशांनीच पळविली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 14:25 IST

प्रवासी म्हणून बसलेल्या दोन जणांनी कारचालकास मारहाण करून कार आणि रोख रक्कम हिसकावून नेली.

औरंगाबाद : प्रवासी म्हणून बसलेल्या दोन जणांनी कारचालकास मारहाण करून कार आणि रोख रक्कम हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.२७) रात्री १०.२० वाजेच्या सुमारास भांगसीमातागड रस्त्यावर घडली. याप्रकरणी दौलताबाद ठाण्यात दोन आरोपीविरुद्ध गुन्हा करण्यात आला.

पोलिसांनी सांगितले की, नाशिक येथील सातपूर कॉलनीत राहणारे अमोल जगन्नाथ काळे (वय ३३) हे २७ आॅक्टोबर रोजी रात्री कारने (एमएच-१५ ईई-२००८) ३० ते ३५ वर्ष वयाच्या दोन अनोळखी व्यक्तींना औरंगाबादेत सोडण्यासाठी नाशिक येथून येत होते. निफाड, येवला, वैजापूर, शिवूर बंगलामार्गे शरणापूर फाट्याजवळ दहा वाजेच्या सुमारास ते पोहोचले. आरोपींनी त्यांना करोडीला जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे काळे यांनी कार करोडी गावाकडे वळवून रेल्वेरूळ ओलांडून भांगसीमातागडामागे पोहोचल्यानंतर आरोपींनी त्यांना मागील मुख्य रस्त्याने गाडी घेण्याचे सांगितले. 

पुढे अर्धा किलोमीटरपर्यंत गेल्यावर कच्चा रस्ता लागल्याने काळे यांनी पुढे जाण्यास नकार दिला आणि गाडी थांबविली. दोन्ही आरोपी कारमधून खाली उतरले. त्यांनी काळे यांना शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. त्यांनी त्यांच्या मानगुटीला पकडून गाडीच्या खाली ओढून रस्त्याच्या बाजूला नेले. तेथे त्यांना ढकलून देत सव्वातीन लाखांची कार घेऊन पसार झाले. या कारमध्ये तक्रारदार काळे यांची रोख रक्कम होती. या घटनेनंतर त्यांनी कसाबसा रस्ता शोधत दौलताबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcarकारAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस