अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात व निळवंडे धरणातून कालव्याद्वारे पाणी वळविण्यात आल्याने तेथील पाणी जायकवाडी धरणात येण्याची आशा धुसर झाली आहे. ...
Maharashtra Government: राज्य मंत्रिमंडळाची बैठक येत्या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार असून तीत हजारो कोटी रुपयांचे पॅकेज मराठवाड्याच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. ...