अशा असंवेदनशील कृषिमंत्र्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा घ्यावा. त्यांना रमी खेळण्यासाठी घरी बसवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ...
फुलंब्री तालुक्यातील मौजे खंमाटवस्ती, पाथ्री येथे ३० महिने, ९ वर्षे आणि ११ वर्षे वयाच्या ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा आल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. ...