रस्त्याच्या कडेला जळत असलेला वडाचा वृक्ष कारवर कोसळून एक जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना औरंगाबाद-वैजापूर महामार्गावरील किन्हळ फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती. ...
हुंड्याची राहिलेली रक्कम न दिल्याने पती व सासूने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. सत्र न्यायाधीश एस.डी. दिग्रसकर यांनी मंगळवारी (दि. २९) आरोपी पती पुंजाराम विठ्ठलराव मुळे (३२, रा. सटाणा, ता. जि. औरंगाबाद) य ...
औरंगाबाद : विद्यार्थिनी, नोकरदार महिला प्रवाशांनी उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे मंगळवारी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर संताप व्यक्त केला. ‘आम्ही अभ्यास करायचा की, रेल्वेचे वेळापत्रक बघायचे?’ असा सवाल महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी उपस्थित केला. ...