शहरामध्ये थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला असून, चिकलठाणा वेधशाळेत शनिवारी सकाळी किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाचा हा चौकार ठरला आहे. शहरात थंडीच्या गारठ्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. ...
वेदकाळापासून भाषांतराची परंपरा नसल्यामुळे जगभरातील ज्ञान भारतात पोहोचले नाही. भारतात फक्त पुराण असून, चांगले इतिहास विश्लेषक घडले नाही, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉ. आनंद पाटील यांनी व्यक्त केले. केले. ...
शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, सहा ते आठ कुत्र्यांच्या टोळीने पाचवर्षीय बालिकेचे लचके तोडल्याची घटना शनिवारी दुपारी सूतगिरणी परिसरातील मैदानावर घडली. यावेळी नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावल्याने बालिका बचावली. ...
एसटी महामंडळाने १३ फेब्रुवारीपासून शिवशाही शयनयान (एसी स्लीपर) बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे औरंगाबादहून विविध मार्गांवरील स्लीपर शिवशाही बसच्या दरात ३४५ रुपयांपर्यंत कपात होणार आहे. ...
दर्शनासाठी मंदिरात जाणाऱ्या भाविकावर दोन चोरट्यांनी कोयता व लाकडी दांड्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी पहाटे बजाजनगरातील संभवनाथ दिगंबर जैन मंदिरामसोर घडली. ...