दुष्काळवाडा : तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये सरासरी २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडलेला असून, तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ...
पथदिवे बंद असल्याने बजाजनगरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वारंवार सांगूनही एमआयडीसी दिवे लावत नाही. अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
वाळूज महानगर: स्वत: हिंदु धर्मरक्षक म्हणून मिरवायचे आणि तुरुंगवास दुसऱ्यांनी भोगायचा. हिंदुत्वासाठी त्यांनी कितीवेळा तुरुंगवास भोगला असा प्रश्न उपस्थित करत हिंदुत्वासाठी केवळ दोन तास खासदारांनी पोलीस ठाण्यातील तुरुंगात राहून दाखवावे, मी त्यांना नतमस् ...
समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडण्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज जायकवाडी धरणात आंदोलन केले. ...
विश्लेषण : वसुली करणे काही लोकप्रतिनिधींचे काम नाही. वसुली करा, विकासकामे करा म्हणून आता लोकप्रतिनिधींनी प्रशासनासमोर लोटांगण घालणेच बाकी ठेवले आहे. ...