विश्लेषण : पवार-राज यांच्या जवळिकीतून काय घडते, हेही बघणे औत्सुक्याचेच ठरणार आहे. याचा नेमका फायदा कुणाला होईल, याबद्दलही राजकीय जाणकारांना कुतूहल आहेच. युत्या होतात, आघाड्या होतात, आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा असे राजकारणात सुरूच असते; पण ‘मनकी बात ...
ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल ३ किंवा अधिक राज्यांतून येतो, अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृउबालाही राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, नवीन सुधारणानुसार राष्ट्रीय दर्जा ...
: महापालिकेच्या तिजोरीत पैसेच नाहीत. विकासकामे करायची तरी कशी, असा प्रश्न प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना पडला आहे. तिजोरीवर १७० कोटींचे दायित्व येऊन ठेपले आहे. ...
‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे. ...
अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये नेत्रदान बंधनकारक केलेले आहे. प्रत्येक मृत व्यक्तीचे नेत्रदान केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान करू नये, असे पत्र संबंधित व्यक्तीने लिहून ठेवले असेल तरच नेत्रदान टळते. ...
वाळूज महानगर : शासनाने हुंडासारख्या प्रथावर बंदी घातली आहे. पण अजूनही अनेक महिला याला बळी पडून अन्याय-अत्याचार निमुटपणे सहन करीत आहेत. कायद्याचे ज्ञान घेवून या अन्यायाला महिलांनी वाचा फोडावी, असे आवाहन औरंगाबादच्या न्यायाधिश पौर्णिमा कर्णिक यांनी शनि ...