गोदावरीचे पाणी नाशिक-नगरकरांना ऊस-द्राक्षाच्या शेतीसाठी हवे आहे. यातून त्यांना आपली समृद्धी वाढवायची आहे, तर इकडे मराठवाड्याला या पाण्यावर केवळ माणसांची तहान भागवायची आहे. ...
वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी सहकारी साखर कारखाना यांनी सोमवारी (दि.२९) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान तीव्र विरोध केला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे बीड आणि जालना येथील केंद्र ऐनवेळी बदलण्यात आले होते. हे केंद्र बदलण्यासाठी सल्लागार समितीने शिफारस केल्याचा दावा परीक्षा संचालकांनी केला. मात्र सल्लागार समितीच्य ...
शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना सोमवारी रात्री उशिरा मंजुरी देण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. ज्या कंत्राटदारांना ही कामे देण्यात येणार आहेत, त्यांच्यावर असंख्य आरोप आहेत. ...
औरंगाबाद : जिन्सी पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या रणछोडदास गिरणीच्या मैदानावर भरदिवसा सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर गुन्हेशाखेने सोमवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत ८ जुगाऱ्यांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून मटक्याच्या चिठ्ठ्यांसह रोख रक्कम असा सुम ...
महाविद्यालयात जाताना मोपेडस्वार वैभवी सुनील खिरड (१७) या विद्यार्थिनीला चिरडून पसार झालेल्या कार आणि टेम्पोचालकाला अटक करण्यात उस्मानपुरा पोलिसांना रविवारी रात्री अखेर यश आले. ...