वाळूज महानगर : बजाजनगरसह वडगाव हद्दीतील जमा झालेल्या कचºयाची येथील खदाणीतच विल्हेवाट लावली जात आहे. दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे ऐन सणासुदीच्या काळात आजाराला आमंत्रण मिळत असल्याने नागरिकांमधून संताप ...
गोदावरीचे पाणी नाशिक-नगरकरांना ऊस-द्राक्षाच्या शेतीसाठी हवे आहे. यातून त्यांना आपली समृद्धी वाढवायची आहे, तर इकडे मराठवाड्याला या पाण्यावर केवळ माणसांची तहान भागवायची आहे. ...