आपल्या नद्या, आपले पाणी : नांदेड शहरातील सुमारे चार किलोमीटर लांबीच्या गोदावरीपात्राच्या किनाऱ्यावर ब्रह्मपुरी, इदगाहघाट, नवाघाट, रामघाट, उर्वशीघाट, शनिघाट, गोवर्धनघाट असे पायऱ्या बांधलेले अनेक घाट आहेत. फार अतिरिक्त प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे नदी ...
आधुनिक युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आला आहे. मोबाईलमुळे अनेक कामे सोपी झाली आहेत; परंतु त्याच वेळी मोबाईलवर तासन्तास गेम खेळणे, इंटरनेटचा वापर आणि सोशल मीडियावर व्यस्त राहण्याने डोळ्यांवर परिणाम होत आहे. ...
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला चीन वकिलातीच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.१) भेट दिली. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. चीनमधील शेन झेन विद्यापीठाशी २२ डिसेंबर रोजी सामंजस्य करार केला जाणार आहे. ...
लसीकरणानंतर काही कारणांनी बालकांना बाधा झाल्यास संबंधित दोषी आणि कंपनीवर गुन्हे दाखल करून कारवाई होण्याच्या दृष्टीने ‘व्हॅक्सिन कोर्ट’ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ...
औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांत पाच दिवसांत चार लाखांवर बालकांना गोवर- रुबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये केवळ २० मुलांना बाधा झाली. परंतु कोणतीही गंभीर परिस्थिती नसल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे ...
वाळूज महानगर : वाळूज लगत असलेल्या गरवारे कंपनीच्या बॉयलरमधून मोठ्या प्रमाणात धूर व काजळी बाहरे पडत असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषण थांबवून कंपनीवर कारवाई करावी, अशी म ...
वाळूज महानगर : समाजात कायम दुय्यम स्थान मिळणाऱ्या स्त्रीचा जन्म होताच तिला गर्भातच संपविण्याच्या अनेक घटना ऐकायला व पहायला मिळत आहेत. पण वडगाव कोल्हाटी येथे एका परिवाराने शुक्रवारी ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्त्री जन्माचा आनंदोत्सव साजरा करुन ...