मुलीला फोनवर बोलण्याच्या कारणावरून २२ वर्षीय तरुणावर मित्रांनीच चाकूहल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वाळूजच्या अविनाश कॉलनीत घडली. ...
देवगिरी किल्ल्यापासून जवळ असलेल्या मोमबत्ता तलावात नौकाविहार प्रकल्प सुरू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून प्राथमिक सुविधा निर्माण केल्या होत्या. आज त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. तथापि, ‘नौकाविहार’ सुरू करण्याबाबत जिल्हा परिषदेचे पदा ...
राज्यातील जनता दुष्काळाने होरपळून निघत आहे, तरीही सरकार लक्ष देत नाही. दुष्काळ निर्मूलनासाठी लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जनजागृती होणे आवश्यक आहे, असे मत सीटूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी बजाजनगर येथे रविवारी व्यक्त केले. ...
राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सध्या अर्थसंकल्प मंजूर करण्यात येत आहे. फेब्रुवारीअखेर किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासनाकडून मागील वर्षीचे सुधारित आणि नवीन आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्प सादर करण्यात येतात. यंदा महापालिकेने सुधारित तर सोडा ...
राज्यातील प्रत्येक कनिष्ठ न्यायालयात टंकलेखकाचे एक पद एका महिन्यात निर्माण करण्याचे आदेश न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. एस.के. कोतवाल यांच्या खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिले आहेत. ...