मराठवाड्यातील औरंगाबाद (दौलताबाद)- चाळीगाव रेल्वे मार्ग तयार झाल्यास औरंगाबाद रेल्वे मार्गावरील उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे तीन ते चार तास वाचणार आहेत. ...
कार एका जणाला विक्री केल्यानंतर ती चोरीला गेल्याची पोलिसांत फिर्याद नोंदवून विमा कंपनीकडून नुकसानभरपाई घेणाऱ्या नगरसेवकाचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चोरीची कार नंदुरबार येथून जप्त क रून आणली. तपासात हा प्रकार समोर आल्यानंतर तपास अ ...
डोळ्याच्या आतमध्ये वाढलेला दाब म्हणजे काचबिंदू (ग्लॉकोमा) होण्याची धोक्याची घंटा असते. त्या दाबामुळे दृष्टी चेतातंतू दाबले जाऊन आतील बाजूला इजा होते. काचबिंदूचा आजार नियंत्रित करता येत असला तरी ५ टक्के औरंगाबादकर या आजाराने ग्रासले आहेत. या आजाराकडे ...
संमेलनाध्यक्ष असूनही त्यांना व्यक्त होता आले नाही, मत मांडता आले नाही. त्या पार्श्वभूमीवर या विद्रोही साहित्य संमेलनात मी संमेलनाध्यक्ष म्हणून भूमिका मांडणार आहे. ...