: मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी मनपाच्या सर्व नऊ वॉर्ड कार्यालयांनी रविवारी शेवटच्या दिवशी कंबर कसली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत तिजोरीत ५ कोटी ६३ लाख रुपये जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत हा आकडा ६ कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा करमूल्य निर्धारण विभा ...
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यामुळे जनतेत प्रचंड रोष होता. देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी विजय मिळविला. या निवडणुकीत पंतप्रधान इंदिरा ग ...
लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विविधांगी विकासाला चालना मिळणार आहे. यासाठी देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावणे नितांत गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले. ...
सिडको वाळूज महानगरात कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीची वेळ निश्चित नाही. त्यामुळे नागरिकांकडून जमा झालेला कचरा सर्रासपणे खुल्या जागेवर फेकला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
भटकंती करीत आनंद लुटण्यासोबतच विविध भागांतील संस्कृतीचा अभ्यास करीत आणि वाटेत भेटतील त्या सर्वांशी संवाद साधत धावत सुटलेल्या भूषण पाटीलने नुकतेच कच्छचे रण पालथे घातले. ३२०० किलोमीटरचा हा थरारक व तेवढाच आनंददायी आणि ज्ञानाची मोठी शिदोरी पदरी पाडणारा प ...