बारावीच्या परीक्षेत कमी गुण पडण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने निकालापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे घडली. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मागील वर्षभरापासून प्रयोगावर प्रयोग सुरू केले आहेत. नगररचना आणि अतिक्रमण हटाव विभागाला एकत्र करून उपअभियंता ए.बी. देशमुख यांची अतिक्रमण हटाव प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. देशमुख यांच्या कार्यकाळात अनधिकृत प्लॉटि ...
हैदराबाद मुक्ती लढ्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य शांताराम सावळाराम मिरजकर या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांमध्ये जोरदार लढत झाली. ...
अॅड. काशीनाथ नावंदर.... हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये सहभाग घेतल्यानंतर मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न समाजवादी मंडळी प्रभावीपणे मांडत होती. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब ... ...