हवामान बदलाने निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन पीक उत्पादकतेत वाढ करणे काळाची गरज बनली आहे. राज्य शासनाने जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ४०६ गावांची निवड करण्यात आली आ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठ प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी योग्य नि ...
खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून सात वर्षीय बालिकेवर तरुणाने बलात्काराचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास शिवशंकर कॉलनीत घडली. ...
दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रत्येकी दीड लाख विद्यार्थी संख्या होती. यावर्षी ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. ...
औरंगाबाद : दोन दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने शहरवासीयांना हुडहुडी भरली आहे. शहरात बुधवारी किमान ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वात कमी तापमान असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेनेदिली आहे. ...
वर्षानुवर्ष प्रतीक्षेत असलेल्या परभणी-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. दुहेरीकरणाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविलेला आहे. आगामी अर्थसंकल्पात मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्लॅन तयार करून तीन वर्षा ...
सरकारी पंच होण्यास नकार देणे महापालिकेच्या लिपिक आणि शिपायाला बुधवारी चांगलेच महागात पडले. जवाहरनगर पोलिसांनी त्या लिपिक आणि शिपायाविरोधात बुधवारी रात्री गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली. ...