पैठण तालुक्यातील केसापुरी गावात सौर यंत्र संच उपलब्ध करून देण्यात आल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भारनियमनातून मुक्तता झाली आहे. यामुळे या शाळेतील विद्यार्थी डिजिटल ज्ञानाचे धडे विनाअडथळा गिरवत आहेत. ...
सातारा-देवळाई ग्रामपंचायत काळात पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून विविध कॉलनी, सोसायटीत हातपंप घेण्यात आले होते. कालांतराने ते सार्वजनिक हातपंप जमिनीत रुतले असून, पर्यायी व्यवस्था म्हणून मनपाने एकही हातपंप दुरुस्त केलेला नाही. ...
लढा नामविस्ताराच्या : विद्यापीठ नामांतराच्या कारणावरून ज्या दंगली झाल्या, त्याच्या अनुभवाचे साहित्य लेखन प्रभावी रुपात प्रकाशित होत गेले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनातही त्यावेळी याचे पडसाद उमटले, असे सासवड येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच ...