सध्या आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हाधिकारी व एमआयडीसी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
निजामाच्या गुलामगिरीतून आणि रझाकाराच्या अत्याचारातून मुक्त झाल्याचा आनंद मराठवाड्यातील जनतेला इतका झाला होता की, त्यांनी वाजत, गाजत जाऊन सरदार पटेलांच्या काँगे्रसला मतदान केले. हा सिलसिला १९५२ ते १९६७ च्या लोकसभेपर्यंत चालूच होता... ...
ज्येष्ठ कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो व रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी मयूरी. येथील सेंट झेवियर्स, सेंट फ्रॉन्सिस हायस्कूल येथे शालेय शिक्षण व देवगिरी महाविद्यालयात एक नटखट व अभ्यासात हुशार म्हणून वावरलेली मुलगी. ...