औरंगाबादमधून काँग्रेसच्या वतीने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या सत्तार यांनी औरंगाबादमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनदा भेट देखील घेतली होती. त्यामुळे सत्तार भाजपमध्ये जाणार या चर्चांन ...
आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात ८ मार्च ते ७ एप्रिलदरम्यान राबविण्यात आलेल्या कर्करोग शोधमोहिमेत ४ हजार लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २६ जण कर्करोग संशयित आढळून आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे त्यांची पुढील तपासणी केली जात आहे. ...
पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, यासाठी विभागीय आयुक्तांची महायुतीच्या शिष्टमंडळाने सोमवारी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकडे घातले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकत्याच झालेल्या ‘मूल्यांकना’त ‘अ’ दर्जा कायम राखत सुधारणा नोंदवली होती. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी ...
लोकसभा निवडणूक आचारसंहितेत निवडणूक विभाग भरारी पथकांनी आजवर ५४ लाखांची रोकड आणि १० हजार लिटर दारू जप्त केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. ...
वाळूज येथे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी गरवारे कंपनीला साकडे घालण्यात आले आहे. ...