औरंगाबादेतील महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) गंगा वसतिगृहातील डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा सहा दिवसांनंतर झाला. खून करून पळून गेलेल्या संशयित आरोपी मजुरास वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस रेल्वेतून मध्यप्रदेशातील कटनी, रेल्वेस्थानकावर पकडण ...
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी प्रख्यात उद्योगपती राम भोगले हे आज झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी विद्यमान अध्यक्ष बॅ. जवाहर गांधी यांना पराभूत केले. अॅड. दिनेश वकील यांची यापूर्वीच उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे. ...
घराच्या दोन्ही मीटरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी महावितरणच्या भरारी पथकाच्या प्रमुखाने दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. अखेर २० हजारांवर तडजोड होऊन लाच स्वीकारण्यासाठी संपर्क केला व नंतर ती घेण्यास नकार दिला. ...
घाटी रुग्णालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. मूत्रपिंड विकार विभागाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट साठविण्यात येत आहे. त्यातूनच मोकाट कुत्र्यांच्या तोंडी मांसाचे गोळे लागत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे रुग्ण आ ...
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेने २० दिवसांतच ५० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद विभागातील चार जिल्ह्यांत १२ लाख १७ हजार ७२६ बालकांना लसीकरण झाले आहे. २६ लाख बालकांचे उद्दिष्ट असलेल्या औरंगाबाद विभागात या मोहिमेत २३ लाख ...
: थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ...