तलावांसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा देण्यासाठी जिल्हा परिषद आर्थिक संपन्न नाही. यासाठी शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. तेव्हा मुनगंटीवार म्हणाले, माव ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात नव्याने चार विभाग सुरू करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठाला मिळालेल्या तीनपैकी एक इन्क्युबेशन केंद्र उपकेंद्रात सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव शा ...
महापालिकेत मागील काही दिवसांपासून संचिका गहाळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या कामाची संचिका अंतिम मंजुरीसाठी असतानाच ती गहाळ होते. ज्योतीनगर वॉर्डाच्या नगरसेविका सुमित्रा हळनोर यांच्या वॉर्डातील विकासकामांच्या दोन संचिका गायब झाल्या आहेत. लेखा वि ...
: येथून जवळच असलेल्या शेवगा (ता. औरंगाबाद) येथील एका घराला शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंब होरपळले. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या सोळा महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शनिवारी सकाळी मृत्यू झाला. भा ...
महापालिकेतर्फे चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या १५० मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पास महावितरणने वेळेवर वीजपुरवठा केल्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पाची कूर्मगती पाह ...
औरंगाबाद-जळगाव महामार्गावर गोळेगाव जवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ट्रकमधील दोन जणांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. ...
डिजिटल युग अवतरले आहे. शाळेत जाणारी मुले दिवसातील तब्बल ४ ते ९तास मोबाईल, टीव्हीच्या स्क्रीनसमोर असतात. याशिवाय सोशल मीडियातील त्यांची उपस्थिती हा प्रकार चिंताजनक असल्याचे एका पाहणीत समोर आल्याची माहिती रिस्पॉन्सिबल नेटीझम प्रकल्पाचे संचालक उन्मेश जो ...
रसवंत्यांना मनपाकडून देण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकण्यात येत आहे. जालना रोड, सिडको-हडकोतील ठराविक चौकांसाठी असंख्य अर्ज आले आहेत. ...