समांतर जलवाहिनी योजनेचे डिझाईन मनपाने तब्बल १२ वर्षांपूर्वी तयार केले होते. २०२५ मध्ये शहराची संभाव्य लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली होती. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईसारखा महत्त्वाचा भागही आता मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला ...
चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे. ...