सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागर ...
सतत दुष्काळास सामोरे जाणाऱ्या औरंगाबादच्या पाणी पातळीत दरवर्षी घटत होत असून, दरवर्षी सरासरी दोनने कमी होऊन ५ वर्षांत १२ मीटरने खाली गेली आहे. भूजल सर्वेक्षणतर्फे यंदा मार्चमध्ये केलेल्या सर्वेक्षणात त्यात पुन्हा २ मीटरची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्य ...
सुरक्षा रक्षक रिझवान खान रशीद खान यांच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले खालेद अबू व शेख अब्दुल माजिद या दोघांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेले टायर खराब निघाल्याने ते बदलून देण्याची मागणी ग्राहकाने केली. त्यानंतर ग्राहकाला दुकान मालक व त्याच्या साथीदाराने जबर मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. ...
काम करताना उलटी होवून बेशुद्ध पडलेल्या ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाळूज औद्योगिक क्षेत्रातील आदर्श मॅट कंपनीत कामगार दिनी उघडकीस आली. ...