उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायीने शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा दिल्या जात आहेत. ...
आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने सिडको साईनगरातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरु आहे. आठवडाभरापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त झालेल्या साईनगर ए सेक्टरमधील नागरिकांनी शुक्रवारी सिडकोचे उपअभियंता दीपक हिवाळे यांना घेराव घातला. ...
जायकवाडी धरणातील जलसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल, असा ठाम विश्वास जायकवाडीचे अधीक्षक अभियंता संजय भर्गोदेव यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला.... २२ मार्च रोजी एकीकडे जागतिक जल दिन साजरा झाला. अगदी त्याच दिवशी दुसरीकडे जायकवाडीची जलपातळ ...
शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये चार वर्षांपासून बंद पडलेल्या कंपनीच्या मालकीहक्कावरून दोन गटांत १ मे रोजी रात्री जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. या घटनेत तलवार, चाकूने वार केल्याने कंपनीचा सुरक्षारक्षक ठार झाला. ...
बँकांच्या विभागीय कार्यालयातून गृहकर्जास मंजुरी मिळत असते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र बँकेने एक निर्णय घेतला आहे. ज्या शाखेचे एनपीएचे (थकीत कर्ज) प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तेथे नवीन पीक कर्ज मंजुरीचा व्यवस्थापकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७ विद्यार्थिनी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या ८२२ विद्यार्थिनींपैकी १६६ मुलींना दूषित पाण्याची बाधा झाली आहे. एक मुलगी वगळता सर्व मुलींना खाजगी रुग्णालयात उपचारानंतर सुटी मिळाली. ऐन परीक्षा सुरू असतानाच घडलेल्या ...
सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागर ...