सावंगी बायपास रस्त्यालगतच्या पिसादेवी शिवारातील शेतात विवाहितेचा जाळून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. महिलेच्या घरात सुसाईड नोट सापडल्याने हा खून की आत्महत्या, याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला. ...
जलवाहिनीवर वॉल्व्ह बसविण्यात न आल्याने जोडणी केलेल्या नळाला कमी दाबाने पाणी येत आहे. योग्य दाबाने पाणी पुरवठा केला जात नसल्याने हे नळ केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. ...
वाळूजच्या खामनदीवरील पुलाची दुरावस्था झाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. अपघाताचा धोका बळावल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना ये-जा करताना गैरसोय होत आहे. ...
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अनेक कनिष्ठ निवासी डॉक्टरांना विद्यावेतनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. या परिस्थितीमुळे ... ...
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी डॉक्टर, अधिकारी-कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी योगा, धान्य धारणा कक्षाचे उद््घाटन करण्यात आले. ...