कंपनीने दिलेल्या रिक्षा चढावावर चढत नाहीत. बॅटरी चार्ज होत नाही. रिक्षा पलटी होत आहेत, अशा तक्रारी लाभार्थ्यांनी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नेमके कारण काय, हे समजून घेण्यासाठी बाेलावले होते. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हा प्रकार घडल ...