उद्धव ठाकरेंनी जुनी विचारधारा सोडली असून नवीन विचारधारा स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एमआयएमचा समावेश करण्यास त्यांची हरकत नसावी असं विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे. ...
मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टला निवडणुकीत उमेदवार उतरवायचे की नाही हे ठरवणार आहे. तत्पूर्वी छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. ...