शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अपघातातील मृताच्या वारसांना ३२ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:05 IST

वाहन मालक, चालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तरीत्या नुकसानभरपाई देण्याचे आदेश

औरंगाबाद : दगडाला मोटार धडकून झालेल्या अपघातात मरण पावलेले नंदकुमार सयाजी तारू (रा. गंगापूर) यांच्या वारसांना ३२ लाख २० हजार रुपये ८ टक्के व्याजासह नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य एच. के. भालेराव यांनी प्रतिवादींना दिला. प्रतिवादी वाहन मालक, चालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तरीत्या नुकसानभरपाई द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

१२ डिसेंबर २०१४ रोजी नंदकुमार तारू हे मित्रांसोबत कारने (एम.एच. २० सीएच ६२६२) कायगावमार्गे गंगापूरला जात असताना भेंडाळा फाटा येथे चालकाने निष्काळजीपणे कार चालवत रस्त्यावरील दगडाला धडक दिली. त्यामुळे कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यात तारू व चालक गंभीर जखमी झाले. त्यांना  रुग्णालयात दाखल केले असता तारू यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंगापूर  ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तारू यांचे वारस पत्नी, मुले व आई यांनी अ‍ॅड. रामकिसन पुंगळे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिकरणाचे सदस्य एच. के. भालेराव यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMONEYपैसाCourtन्यायालय