शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

थंडी-वाऱ्यानेच नव्हे, तर उष्णतेनेही होते सर्दी! लक्षणांकडे दुर्लक्ष नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 19:42 IST

उष्णतेच्या सर्दीवर उपाय काय ?

छत्रपती संभाजीनगर : पावसामुळे किंवा थंडी-वाऱ्यामुळे अनेकांना सर्दी होते. काहींना पाण्यात बदल झाला तरी सर्दी होते; तथापि, सर्दीचा आणखी एक प्रकार म्हणजे उष्णतेने होणारी सर्दी. अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

सर्दी कशामुळे होऊ शकते?पावसात भिजल्यास : पावसात भिजल्यावर केस आणि अंग कोरडे केले आणि भिजलेले कपडे लगेच बदलले पाहिजे. नाहीतर सर्दी होऊ शकते.व्हायरल इन्फेक्शन : व्हायरल इन्फेक्शनमुळेही सर्दी, खोकल्याला सामोरे जावे लागते.उष्णता : उष्णताही सर्दी आणि फ्लूचे कारण विषाणू (व्हायरस) आहे. जसजसे हवामान गरम होते तसतसे काही विषाणू सक्रिय होतात जे आजारी बनवितात.एसीचा वापर : बाहेरून घरी, कार्यालयात येताच अनेकजण एसी लावतात. या सवयीनेही सर्दी होण्यास हातभार लागतो.पित्त वाढल्यास होते सर्दी : पित्त वाढल्यानंतरही अनेकांना सर्दीचा त्रास उद्भवतो.

उष्णतेच्या सर्दीवर उपाय काय ?बाहेरून घरी, कार्यालयात येताच एसी किंवा कुलर सुरू करणे, तर एसी रूममधून बाहेर पडून उन्हात जाणे, घरात येताच अंघोळ करणे, या गोष्टी टाळाव्या. भरपूर पाणी आणि इतर द्रव प्यावे. दररोज कमीत कमी ८ -१० ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा आणि अल्कोहोल आणि कॅफिन टाळा, ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. दररोज कमीतकमी सात-आठ तास झोपावे.

लक्षणांकडे दुर्लक्ष नकोसध्या ताप, पोटदुखी, गळादुखी, डेंग्यूसदृश रुग्ण वाढले आहेत. मूल जर गळाले असेल, झोपून राहात असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. बाहेरचे पाणी, अन्नपदार्थ टाळावे.- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ.

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद